• Tue. Jul 7th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन दर्जासाठी प्रयत्न करणार – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन दर्जासाठी प्रयत्न करणार – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    धुळे, दि. ११ (जिमाका): धुळे जिल्ह्यातील क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मृतीस्थळाला ‘क वर्ग’ पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक वुईके…

    जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासनाला ‘डिजिटल बळकटी’ – महासंवाद

    सिंधुर्दुर्गनगरी दि. ११ (जिमाका): जिल्‍हा वार्षिक योजना, सन २०२५-२०२६ अंतर्गत ‘गतिमान प्रशासन तथा आपात्‍कालीन व्‍यवस्‍थेचे बळकटीकरण’ या योजनेतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्यांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्‍ते प्रतिनिधीक स्‍वरुपात वितरण…

    महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन – महासंवाद

    यवतमाळ, दि.११: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्रीसंजय राठोड यांनी महात्मा ज्योतिराव फुले चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांनी शासनाच्या…

    विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडमध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती – महासंवाद

    एकूण ३४३ जिल्हा परिषद शाळांना ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य मुंबई, दि. ११: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हे उद्दिष्ट्य…

    ‘तणाव हीच ताकद’ कार्यालयीन तणाव व्यवस्थापनावर परिसंवादात मंथन – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. ११: प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 आयोजित परिसंवादात कार्यालयीन तणाव, आव्हाने आकलन, कारणे आणि परिणामकारक उपाय या विषयावर सखोल मंथन करण्यात आले.…

    ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    सातारा, दि. १२: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची व्याप्ती राज्यात वाढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय व…

    एप्रिल ते जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण प्रक्रिया प्रभावीपणे सुरू – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत एप्रिल ते जून 2026 या कालावधीतील अन्नधान्याची आगाऊ उचल करून तात्काळ वितरण करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रक्रियेला वेग…

    अधिक सुरक्षित, पारदर्शक शालेय वाहतुकीसाठी राज्य शासन कटिबद्ध – मंत्री प्रताप सरनाईक  – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. गृह विभागाने प्रसिद्ध…

    स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम – महासंवाद

    मुंबई दि. ११: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात भारतीय सल्लागार कंपन्यांना नेमण्याचे धोरण आखले असून यासंदर्भात शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयाची राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे…

    महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    पुणे, दि. ११ (जिमाका): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप…

    You missed