खारे-गोडे पाणी प्रकल्पाची मुंबईला खरंच गरज आहे का? जाणून घ्या प्रसिद्ध जलतज्ज्ञांचं मत
मुंबई : मुंबई ही कोकणपट्ट्यात असून या भागावर वरूणराजाची कृपादृष्टी आहे. मुंबई आणि महानगर प्रदेश हा उल्हास नदीच्या खोऱ्यात येतो. या खोऱ्यात पर्जन्यमान उत्तम आहे. त्यामुळे या खोऱ्यातील पावसाचे पाणी…