Ratnagiri News: ‘सकाळी आमच्याबरोबर आणि रात्री…’; महायुतीची घोषणा करताना उदय सामंतांनी केलेलं विधान चर्चेत
Uday Samant: रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची घोषणा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी केलेले…