पत्राचाळ रहिवाशांसाठी गुड न्यूज! ६७२ जणांना मिळणार हक्काचं घर, लवकरच घरांची सोडत
Patra Chawl: आठ वर्षांपासून हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घरांसाठी आठवडाभरात सोडत काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र टाइम्सpatra chawl मुंबई : विविध कारणांनी वादाच्या…