मोठी बातमी! रात्री साडेअकरानंतर शिर्डी पूर्णपणे बंद; ग्रामस्थांचा मोठा निर्णय, काय कारण?
रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याची सूचना पुढील चार दिवस गावात दवंडी देऊन दिली जाईल. त्यानंतर या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल. महाराष्ट्र टाइम्सsai baba…