सामना अग्रलेखातून भाजपवर टीका; राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, त्यांच्या वृत्तपत्रातून..
अहमदनगर : एखाद्या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख म्हणजे सर्व लोकांचे मत नसते. ज्यांच्या पक्षाला आमदार सोडून गेले, त्या पक्षाची आता विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वृत्तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ नाही,…