रिफायनरीला विरोध झाल्यास हा प्रकल्प कुठे जाणार? देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, वाचा नेमकं काय म्हणाले?
नागपूर: रत्नागिरीतील रिफायनरी समुद्र किनाऱ्यावरील आहे. यास विरोध झाल्यास केरळ वा चेन्नईला जाण्याचा धोका उद्भवू शकतो, अशी शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. उपराजधानीत रिफायनरीच्या मागणीकडे लक्ष…