दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी अजून प्रतीक्षा, रेल्वे मंत्र्यांच्या आदेशाला दोन महिने उलटले; एक्सप्रेससाठी हालचाली नाहीच
Konkan Railway: दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागणीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सप्रेसी कार्यव्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले होते. पण एप्रिलमध्ये दिलेल्या या आदेशांवर अद्याप काहीही पावलं उचललं नाही आहेत…