भूतकाळातील चुका मागे टाकून, तुमचा विश्वास परत जिंकणे…; महासंचालक रश्मी शुक्ला यांचे पत्र
मुंबई: पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहले असून या पत्राची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. रश्मी शुक्ला यांची काही दिवासंपूर्वी महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. शुक्ला यांनी…