कालवा समितीची बैठक, ८ धरणांबाबत चर्चा…राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला चर्चेचा सार
आज पुण्यात कालवा समितीची बैठक पार पडली. संपूर्ण पाण्याच्या उपलब्धतेबाबत अनेक आमदारांचे आक्षेप आता दूर झाले, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.पुण्यात आतातरी कुठली पाणीकपात होणार नाही, असं विखे पाटील म्हणाले.…
पाणीप्रश्नावरून रणजीतसिंह नाईक निंबाळकर अन् रामराजे नाईक निंबाळकर आमनेसामने
Authored byसूरज सकुंडे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2025, 8:13 pm फलटण तालुक्याच्या पाणी प्रश्नावरून रणजीतसिंह नाईक निंबाळकर अन् रामराजे नाईक निंबाळकरांमध्ये जुंपलीटेक्निकल नॉलेज नसल्यानं ते…