Palghar News : भात गोदामाला आग, हजारो क्विंटल भात जळून खाक, नेमकी कुठे घडली घटना?
पालघरच्या डहाणू तालुक्यातील घोळ येथे आदिवासी विकास महामंडळाचे भात गोदाम आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाने यशस्वीरीत्या आगीवर नियंत्रण मिळवले. जीवितहानी टळली, परंतु शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हजारो क्विंटल भात जळून…