मुंबईकडे परतताना फेरीत तांत्रिक बिघाड, ‘विजयदुर्ग रो-रो’ तात्पुरती बंद; जहाजाचे तीन इंजिन निकामी
Mumbai-Konkan Ferry: मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सुरू होऊन केवळ एक महिना झाला असतानाच सेवेला पूर्णविराम लावण्याची वेळ आली आहे. सहाव्या फेरीदरम्यान जहाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तीन इंजिन निकामी झाले आहेत. त्यामुळे…