कुंभहून परतताना चौघांचा मृत्यू, भीषण अपघात
Accident News : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी झालेल्या तीन अपघातांमध्ये चारजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहाटेच्या अपघातामध्ये रत्नागिरीतील चालकासह तीनजण ठार झाले, तर दुसऱ्या अपघातात ४९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.…