‘आदर्श आदिवासी गावां’ची मुहूर्तमेढ; ‘या’ जिल्ह्यांतील ५९ ग्रामपंचायतींत येणारे गाव-पाडे निवडणार
१३ जिल्ह्यांतील ५९ तालुक्यातील प्रतितालुका किमान एक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व गावे व पाडे यांची या योजनेसाठी निवड करण्यात येईल. गावांचा विकास करण्यासाठी पुढील दोन वर्षांपर्यंतचे नियोजन…