मृत्यूनंतर ही यातना संपेनात! नदी किनारी अंत्यसंस्कारासाठी रचली चिता; अग्नी देताच पुराच्या प्रवाहात…
पालघर: चितेवर अंत्यसंस्कारासाठी रचलेला मृतदेह पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील आवंढाणी गावात घडली आहे. गावातील पाड्यात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर नदी किनारी भर पावसात अंत्यसंस्कारासाठी चिता रचण्यात आली…