तलाव घेणार मोकळा श्वास; पाण्याची गुणवत्ता, जैवविविधता टिकवण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा निर्णय
Vasai Virar News: तलावांतील पाण्याची पातळी वाढवून त्याची गुणवत्ता आणि जैवविविधता टिकवण्यासाठी पालिकेने या तलावांचे नैसर्गिक संवर्धन करण्याचे ठरवले आहे. यासाठी प्राथमिक तत्त्वावर आठ आणि इतर तलावांचे काम हाती घेण्यात…