रश्मी शुक्लांना ती गोष्ट टाळता येणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी थेट सांगितलं…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली गेलीच नाही. या दंगलीची माहितीच त्यांना मिळाली नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे…