Farmers Death: सहा महिन्यांत 415 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; अमरावती विभागात संकट गहिरे, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक घटना
Farmer Death Cases: पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्या आहेत. यावर्षी राज्य शासनाने २ जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली. ५ जुलै रोजी पहिली यादी येणार होती.…