Raigad News : शिवरायांचा काळ जिवंत अनुभवता येणार, 12 किल्ल्यांवर ऐतिहासिक महोत्सव, मराठी संस्कृतीचं दर्शन घडणार
युनेस्कोच्या जागतिक वरसा यादीत महाराष्ट्रातील 12 किल्ले समाविष्ट केल्याने ही शिवप्रेमींसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर आजा राज्य सरकारकडून या सर्व किल्ल्यांवर ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…