बदलापूरमध्ये विंचू चावल्याने सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Badlapur Tragic Death Incident : बदलापूरजवळील कासगावमध्ये एका मुलाचा विंचू चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात औषध उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार मिळाला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य विभागाने…
Mumbai News: कल्याण-ठाणे मेट्रोला ९ महिन्यांचा विलंब, नागरिकांची उत्सुकता शिगेला; कारण काय?
Mumbai News: कल्याण-ठाणे मेट्रोला ९ महिन्यांचा विलंब होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, या मार्गिकेसाठीच्या कारशेडमध्ये वने आणि खारफुटीचा अडथळा येत असल्याचं समोर आलं आहे.