Mumbai Weather: मुंबई पुन्हा तापली! उष्म्याने नागरिक अस्वस्थ; वाऱ्याची दिशा बदलल्याचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather 11 April: भारतीय हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना शनिवारी उष्ण व दमट वातावरणाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये…