ओबीसी जनगणना रोखणाऱ्या मोदी सरकारला ओबीसीबद्दल बोलायचा अधिकार नाही, हरी नरकेंचा आरोप
पुणे : ‘सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते’ असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कर्नाटकच्या प्रचार सभेत केले होते. राहुल गांधी यांनी मोदी या अडणावावरून…