शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; किल्ल्यांबद्दल लवकरच महत्त्वाचा निर्णय? सरकारकडून हालचाली
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवणार आहे. गडकिल्ल्यांची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी महायुतीचं सरकार केंद्राकडे करणार आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…