लाडक्या बहिणीला पैसे आणि दाजी फाशी घेऊन मेला पाहिजे अशी गत कर्जमाफीवरून शेतकरी संतापले
निवडणूक काळात महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आलं तर कर्जमाफी करू असा आश्वासन दिलं होतं.आता राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच कर्ज…