वसई- विरार अंधारात बुडाले! पुरस्थिती निर्माण झाल्याने महावितरणचा वीज पुरवठा बंद
Electricity Supply Cut: वसई-विरारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने महावितरणने खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित केला. दोन लाखांहून अधिक ग्राहक दिवसभर वीज नसल्याने त्रस्त होते. सूर्या योजनेच्या पाणीपुरवठा केंद्रांवरही पावसाचा फटका…