७ ते ९ मोबाईल-टीव्ही बंद; विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा ठराव, जालन्यातील महिला सरपंच चर्चेत!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Dec 2025, 5:44 pm गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जालन्यातील घनसावंगी…तालुक्यातील रवना गावात दररोज दोन तास मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा…ठराव घेण्यात आला आहे. महिला सरपंच शिवकन्या…