Thane News : पावसाच्या पाण्याने घेरलं, पण चोरीच्या भीतीने घरातच ठाण मांडलं, दिव्यात अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला, १३ जणांची सुटका
Thane Rain News : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दिव्यातील दातिवली भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. घरात गुडघाभर पाणी असूनही नागरिक घर सोडायल तयार नव्हते. मात्र अग्निशमन दलाकडून १३ जणांना…
मुसळधार पावसात स्कूटी लावली, घरी चालत निघाला, पण पोहोचलाच नाही; वसीमसोबत काय घडलं?
दुकानातून सामान आणण्यासाठी गेलेला मुलगा एकाएकी बेपत्ता झाला. स्कूटरवरुन तो दुकानात सामान आणण्यासाठी गेला होता. मात्र तो घरी परतला नाही. त्याचा शोध सुरू आहे.