“गारं डोंगराची हवा न…”; शेतकऱ्याची पिकं अन् संसार बुडाला पाण्यात अन् जिल्हाधिकारी रंगले गाण्यात, VIDEO पाहून संताप
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून जनावरे दगावली आहेत. शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले…