Raigad News: 15 फूट पाण्यात हरपला 12 वर्षांचा ओंकार; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, काय घडलं?
कर्जतच्या तुंगी गावात १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. कर्जत तालुक्यातील तुंगी गावात जलजीवन मिशनच्या तलावात…