Chandrapur: चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा; चंद्रपूर हादरलं
चंद्रपूर: चंद्रज्योतीच्या (जट्रोपा) बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा झाल्याची घटना जिवती तालुक्यात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .विषबाधित बालकांवर गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सर्व…