दुर्दैवी! चौघे मच्छी पकडण्यासाठी गेले, वाटेतच नियतीनं डाव साधला, दोघांचा करुण अंत
रायगड: बेलोंढे खार गावातील गावठाण दादारपाडा येथील साकव पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतात जाण्यासाठी हा जुना पूल बांधलेला होता. ह्या पुलाला ४० ते ५० वर्ष झाली होती. ही…