राज्यात अतिवृष्टीचा फटका; निर्यात बंद झाल्याने नांदेडचे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत
नांदेड: उत्तर भारतात सुरु असलेल्या पावसाच्या हाहाकाराचा फटका नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात दळणवळण बंद असल्याने केळीची निर्यात प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे…