संपूर्ण जमीन गावकऱ्यांची, गावात सरकारचे नाही तर त्यांचे स्वत:चे नियम; भारतातील या एकमेव गावाची जगभरात चर्चा
Unique Village Of Maharashtra : गडचिरोली जिल्ह्यातील असं एकमेव गाव आहे जे सामुदायिक वन अधिकार मिळवणारं भारतातील पहिलं गाव ठरलं आहे. या गावाने बांबू लागवडीतून मोठी कमाई केली आहे. गावात…