‘एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्याविना राहणार नाही’, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा
Ahilyanagar Dattatray Bharane Tour : ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के दिली जाईल. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुटपुंजी, याबाबत दुमत नाही. पण, मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत योग्य निर्णय…