अधिकारी भेटायला तयार नाहीत, शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडला
लातूर : यंदा पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. परंतु पीक विम्याची अग्रीम रक्कम देऊन दिवाळीचा सण गोड करण्याचे आश्वासन सरकारने दिले, तसे आदेशही निघाले मात्र दिवाळी…