पहिल्या प्रयत्नात अपयश; मात्र जिद्द हरला नाही, पठ्ठ्यानं मन लावून अभ्यास केला अन् MPSC चं मैदान मारलं
रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुमारे सहा माजी विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत झेंडा फडकवला आहे. या विद्यार्थ्यांमधील तळकोकणातील ग्रामीण भागात राहणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटचं टोक असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव…