• Fri. Mar 20th, 2026

    571 Families evacuated

    • Home
    • प्रशासनाचे मोठे पाऊल, दरडींपासून धोका असलेल्या ५७१ कुटुंबे व १७०१ लोकांचे स्थलांतर

    प्रशासनाचे मोठे पाऊल, दरडींपासून धोका असलेल्या ५७१ कुटुंबे व १७०१ लोकांचे स्थलांतर

    रत्नागिरी : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कोकणातील जिल्हा प्रशासनांनी कंबर कसली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रशासनही सक्रिय झाले असून भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी…