‘त्या’ 14 गावांसाठी ठाकरे गटाची वेगळीच मागणी, मंत्री गणेश नाईकांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Apr 2025, 11:00 pm कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे, केडीएमसीमधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही गावे घेऊन नविन नगरपरिषद होणार का?…