Operation Sindoor: युद्ध हा अगदी शेवटचा पर्याय; माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मत
Former Army Chief General Manoj Naravane: युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे,’ असे मत माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी रविवारी व्यक्त केले. manoj naravane…