ठाकरे म्हणाले, व्हीप आमचाच चालणार; CM खिल्ली उडवत म्हणाले, अहो तुमच्याकडे उरलेयतच किती लोक?
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारकक्षेत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने कायदेशीररित्या पूर्णपणे सुरक्षित झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या भूमिकेविषयी अनेक गंभीर…