‘खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे जवळचे कुणी असते तर कारवाई झाली नसती’, Shyam Manav यांची टीका
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी अशोक खरात प्रकरणावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. त्यांनी कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पण मुख्यमंत्र्यांच्या…