बँकांना सांगा एकही रुपया घेणार नाही, अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांचा संताप, सरकारला सुनावलं!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Nov 2025, 12:00 pm Follow ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टी झाली.यानंतर सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 2 हजार 215 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. सप्टेंबर महिन्यासाठी 31 हजार 628…
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले
जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…