तिसऱ्या मुंबईचा कणा, 104 गावांमधून मार्ग, 6 महामार्गांना जोडणार; 14 पदरी ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’ला मंजुरी
Virar-Alibaug Corridor Phase 1: ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधील 104 गावांमधून विरार-अलिबाग कॉरिडोर बांधला जाईल. यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या या मार्गामुळे मोठा फायदा…