५६ इंचाची छाती नाही, तर मोदी केवळ पोकळ व्यक्ती, राहुल गांधी यांचा घणाघात
मुंबई: आज संपूर्ण देश लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आला आहे. आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा काढावी लागली कारण आज माध्यमे देशाचे महत्त्वाचे प्रश्न मांडत नाहीत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न…
शरद पवार-उद्धव ठाकरे साथीला असणार, राहुल गांधींची शिवाजी पार्कात तोड धडाडणार
मुंबई : राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी दक्षिणोत्तर भारत जोडो यात्रा पूर्ण केल्यानंतर आता मणिपूर ते मुंबई अशी पूर्व पश्चिम भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. या…