जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही
नवी मुंबई :अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागलं. उष्माघातामुळे १३ श्रीसदस्यांना प्राण गमवावे लागले. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या…