Maharashtra Goverment : मंत्रालयात मंत्र्यांसोबत आता एकाच व्यक्तीला प्रवेश, उपस्थितीसाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य, गर्दी नियंत्रणासाठी मोठा निर्णय
मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश मिळणार असून कार्यकर्त्यांच्या गराड्याला चाप बसणार आहे. मंत्रिमंडळ निर्णय(फोटो–…