बाळासाहेब थोरात कडाडले, पराभवानंतर पहिल्यांदाच बोलले; ज्यांनी कोणी विष पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा…
Balasaheb Thorat : एका पराभवाने खचून जाणार नाही, तालुक्यात येऊन ज्यांनी विष पेरण्याचा प्रयत्न केला, त्यांचा खल्ला परतवून लावू, असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं आहे.…