Mumbai Crime : मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पर्दाफाश, अल्पवयीन मुलांसोबत नको-नको ते केल्याचा आरोप
मुंबईत बांगलादेशी किन्नर बाबू खान टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बाबू खानची टोळी अल्पवयीन मुलांचं अपहरण करायची. यानंतर पीडित मुलांना किन्नरांसारखी वेशभूषा करुन देहव्यापार किंवा भीक मागायला भाग पाडायची, असा आरोप…