महाराष्ट्रातील मिनी गोव्यात मृत्यूचा सापळा; मद्यपान, बेफिकिरीनं आतापर्यंत 250 हून अधिक पर्यटकांचे बळी
महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या पर्यटन स्थळाजवळील समुद्रकिनारी आता पर्यंत 250 हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. पोलिस प्रशासन, स्थानिकांकडून आवाहन केल्यानंतरही पर्यटकांच्या बेफिकिरीच्या वर्तनामुळे त्यांना जीव गमवावा लागत…
प्रजासत्ताकदिनी दिल्लीत दिसणार साताऱ्यातील ‘मधाचे गाव’ मांघर, पण गावकऱ्यांनाच नाही निमंत्रण!
मांघर… राज्यातीलच नाही तर देशातील पहिलं वहिलं ‘मधाचे गाव’… या गावातील प्रत्येत घरात मधपाळ असून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्ववर तालुक्यात हे वसलेलं आहे… १६ मे २०२२ रोजी मांघर गावाला देशातील पहिले…