कोल्हापूरच्या पंचगंगेने गाठली धोका पातळी, अनेक भागात पूरस्थिती निर्माण!
राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचं थैमान सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने आज दुपारी धोका पातळी गाठली असून…प्रशासकीय यंत्रणा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही आपत्तीचा…सामना करण्यासाठी सज्ज आहे. गुरुवारी…